Showing posts with label माझ्या लेखणीतून. Show all posts
Showing posts with label माझ्या लेखणीतून. Show all posts

राजकीय पक्ष गेलेत तरी कुठे?

Tuesday, 22 May 2012

मुंबई येथे लोकल ट्रेनच्या सिग्नल नियंत्रण कक्षात लागलेल्या आगीमुळे मुंबई लोकलची संपूर्ण सिग्नल यंत्रणा मोठ्याप्रमाणात खराब झाली व त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्याचा परिणाम लाखो मुंबईकरांवर झाला.
लोकल ट्रेन हि मुंबईची लाईफ लाईन आहे. पण कालच्या घटनेने हि  लाईफ लाईनविस्कळीत झाली व मुंबईकरांचे हाल झालेत. मुंबईतील रस्त्यांवर आधीच असलेला वाहतुकीचा ताण व त्यात बंद पडलेली रेल्वे यामुळे मुंबई थांबते कि काय अशी शंका निर्माण झाली.
अशा वेळी मनात एक विचार आला कि एवढी मोठी समस्या निर्माण झाली पण स्वतःला गरिबांची, आम जनतेची म्हणून घेणारे राजकीय पक्ष मात्र कुठे दिसलेत नाहीत. मुंबईकरांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यास एखाद्या पक्षाने काही केले असे ऐकिवात नाही. रेल्वे सेवा विस्कळीत होऊन आता २ दिवस झालेत पण मुंबईतील एकही नावाजलेला राजकीय नेता या विषयी एक शब्दही बोलला नाही किई आपल्या कार्यकर्त्यांना कोण्याही सूचना केल्या नाहीत. मुंबईकरांची समस्या सोडविण्यासाठी कोणताही ठोस असा कार्यक्रम या पक्षांनी हातही घेतला असे दिसून येत नाही आहे.
आपल्या सभेला ट्रक च्या ट्रक भरून आणणारे राजकीय पक्षांकडे आज mumbaiकरांसाठी आज एक साधी रिक्षा पण नाही? खरी गरज असताना राजकीय पक्ष जनतेपासून दूर राहतात व निवडणूक आली कि रस्त्यावर उतरतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या प्रसंगातून धडा घेऊन या पुढे मुबैकारांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायला हवी.
Continue Reading | comments

राजकीय पक्ष गेलेत तरी कुठे?

मुंबई येथे लोकल ट्रेनच्या सिग्नल नियंत्रण कक्षात लागलेल्या आगीमुळे मुंबई लोकलची संपूर्ण सिग्नल यंत्रणा मोठ्याप्रमाणात खराब झाली व त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्याचा परिणाम लाखो मुंबईकरांवर झाला.
लोकल ट्रेन हि मुंबईची लाईफ लाईन आहे. पण कालच्या घटनेने हि  लाईफ लाईनविस्कळीत झाली व मुंबईकरांचे हाल झालेत. मुंबईतील रस्त्यांवर आधीच असलेला वाहतुकीचा ताण व त्यात बंद पडलेली रेल्वे यामुळे मुंबई थांबते कि काय अशी शंका निर्माण झाली.
अशा वेळी मनात एक विचार आला कि एवढी मोठी समस्या निर्माण झाली पण स्वतःला गरिबांची, आम जनतेची म्हणून घेणारे राजकीय पक्ष मात्र कुठे दिसलेत नाहीत. मुंबईकरांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यास एखाद्या पक्षाने काही केले असे ऐकिवात नाही. रेल्वे सेवा विस्कळीत होऊन आता २ दिवस झालेत पण मुंबईतील एकही नावाजलेला राजकीय नेता या विषयी एक शब्दही बोलला नाही किई आपल्या कार्यकर्त्यांना कोण्याही सूचना केल्या नाहीत. मुंबईकरांची समस्या सोडविण्यासाठी कोणताही ठोस असा कार्यक्रम या पक्षांनी हातही घेतला असे दिसून येत नाही आहे.
आपल्या सभेला ट्रक च्या ट्रक भरून आणणारे राजकीय पक्षांकडे आज mumbaiकरांसाठी आज एक साधी रिक्षा पण नाही? खरी गरज असताना राजकीय पक्ष जनतेपासून दूर राहतात व निवडणूक आली कि रस्त्यावर उतरतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या प्रसंगातून धडा घेऊन या पुढे मुबैकारांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायला हवी.
Continue Reading | comments

आपल्या महाराष्ट्राला, देशाला अफज़ल खानच्या समाधिची गरज आहे का?

का ती समाधी आपण हटाऊ नाही शकत? आपण काही पाकिस्तानात नाही राहत. तर मग आपण काय करावे? ज्या शिवाजी महाराजांच्या जिवावर तो अफज़ल खान उठलेला त्याची समाधी आपल्याकड़े अभिमानाने उभी आहे.
जर मराठ्यांच्याएवजी त्या अफ़ज़ल खान आणि त्यांच्या माणसांचे राज्य आले असते तर महाराजांची समाधी आ...ज महाराष्ट्रात दिसली असती का? जरा विचार करा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.
त्या अफज़ल खानने हिंदूंची देवालये नष्ट केलीत, धर्मं परिवर्तन कारवाला, या गोष्टींचा अनेकाना विसर पडला आहे. त्याच्या समाधी वर जाऊन फूल काय घालता, मागने काय मागता? अरे शिवाजी महाराजांचा एक गुण जरी घेतला तर कोणाच्या पुढे हात पसरयाला नकोत.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावला तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवनार्यांच काय होत ते.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावळा तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवणार्यांची अवस्था काय होत ते.
Continue Reading | comments

आपल्या महाराष्ट्राला, देशाला अफज़ल खानच्या समाधिची गरज आहे का?

का ती समाधी आपण हटाऊ नाही शकत? आपण काही पाकिस्तानात नाही राहत. तर मग आपण काय करावे? ज्या शिवाजी महाराजांच्या जिवावर तो अफज़ल खान उठलेला त्याची समाधी आपल्याकड़े अभिमानाने उभी आहे.
जर मराठ्यांच्याएवजी त्या अफ़ज़ल खान आणि त्यांच्या माणसांचे राज्य आले असते तर महाराजांची समाधी आ...ज महाराष्ट्रात दिसली असती का? जरा विचार करा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.
त्या अफज़ल खानने हिंदूंची देवालये नष्ट केलीत, धर्मं परिवर्तन कारवाला, या गोष्टींचा अनेकाना विसर पडला आहे. त्याच्या समाधी वर जाऊन फूल काय घालता, मागने काय मागता? अरे शिवाजी महाराजांचा एक गुण जरी घेतला तर कोणाच्या पुढे हात पसरयाला नकोत.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावला तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवनार्यांच काय होत ते.
तुम्हाला कोणी शिवाजी महाराज होण्यास नाही सांगत, पण त्यांचा एक मावळा तरी बना आणि मग बघा महाराष्ट्रावर वाईट नजर ठेवणार्यांची अवस्था काय होत ते.
Continue Reading | comments

Sport

Entertainment

World News

Powered by Blogger.
 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger